धक्कादायक... चंद्रपूर जिल्ह्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू

धक्कादायक…
चंद्रपूर जिल्ह्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू

• ब्रह्मपुरी तालुक्यातील घटना
•जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्यू

धक्कादायक... चंद्रपूर जिल्ह्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 11 सप्टेंबर
ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर (मेंडकी) येथे विजेच्या तुटलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे आज बुधवार, 11 सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना गणेशपुर येथील पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत या चौघांचा जिवंत विद्युत स्पर्शाने मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार गणेशपुर येथून चारही मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here