!! एकदा मन लाऊन वाचायच !! तेव्हाच कळेल सत्यता काय ...?

लेख : –

!! एकदा मन लाऊन वाचायच !!
तेव्हाच कळेल सत्यता काय …?

!! एकदा मन लाऊन वाचायच !! तेव्हाच कळेल सत्यता काय ...?

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞 ८७९९८४०८३८📞

मोहाडी :- भारतात इंग्रज आले, फक्त १७९ , नंतर १००० झाले,
नंतर १०,०००, आणि नंतर १,००,००० झाले,. आणि या एक लाख इंग्रजांनी ३० करोड जनतेवर राज्य केले, ते कसे शक्य झाले…?
कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते त्यांनी आपल्या लोकांचा चांगला अभ्यास केला होता आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला जो आजही लागू होतो, तो म्हणजे भारतीय लोकांना जातीभेद, धर्मभेद, गरीब- श्रीमंत, प्रांत भेद, या गोष्टीमध्ये पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तरी कधीही आपल्या बरोबर लढणार नाहीत…., कारण ते एकमेकांनाच कापत बसतील पण कधीही एक होऊ शकणार नाहीत. एवढा द्वेष मनामध्ये भरेल. मी मराठा,मी सोनार, मी धनगर, मी चांभार, मी कुंभार, मी मांग, मी महार, मी ब्राम्हण, मी माळी,मी आमुक आणि मी तमुक,… झालं यातच आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो. ( मित्रांनो ६७४२ जाती आहेत.) आज आम्ही एवढे मोठे झालो आहे की…थोर युग पुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही…….,
मुहम्मद पैगंबर मुसलमानांचे झाले, सावरकर ब्राम्हणांचे झाले, बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचे झाले, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे झाले, मल्हारराव होळकर धनगरांचे झाले, महात्मा ज्योतिबा फुले माळ्याचे झाले, अण्णाभाऊ साठे मांगताचे झाले, जाता जात नाही ती जात इग्रजांनी केली वाताहत ! आपण बनवले गेलो हातोहात ! आतातरी उठा आणि धरा माणुसकीचा हात !! पटेत असेल तर आचरणात आणा नाहीतर आजही कोणाचेतरी गुलाम बनून जगा…!!!
🖲 एक ब्राम्हण होता ज्याने निहत्या गांधीजींचा खून केला त्याचे नाव नथूराम गोडसे.
🖲 एक ब्राम्हण ज्याने स्वतःच्या आईचा खून केला त्याचे नाव परशुराम.
🖲 एक ब्राम्हण जो लग्नातून पळून गेला व शिकवतो संसार करावा नेटका त्याचे नाव रामदास,
🖲 एक ब्राम्हण होता ज्याने शिवरायांवर तलवार चालविली त्याचे नाव होते भास्कर कुलकर्णी.
🖲 एक ब्राम्हण होता ज्याने शिवरायांनी कमावलेले स्वराज्य आपल्या घश्यात घातले व शिवरायाच्या वंशजांना नामधारी केले त्याचे नाव होते बालाजी विश्वनाथ.
🖲 एक बामनाची टिम होती ज्यांनी तुकोबांना त्रास दिला व गाथा बुडविली त्याचे प्रमुख मंबाजी भट व रामेश्वर भट.
🖲 एक बामण जो देवगिरीच्या राज्यात फितोरी करुन खीलजीची मदत केली त्याचे नाव हेमाद्री पंडीत.
🖲 एक बामण ज्याने जोतिराव फुले यांना मारण्यासाठी माणसे पाठविली त्याचे नाव केशव भट व त्याचे सहकारी.
🖲 एक बामण होता ज्याने संभाजी राजे पकडून दिले त्याचे नाव रंगनाथ स्वामी.
हि ब्राम्हणांची महान परंपरा….!
………………………………….
आईची हत्या करणारा परशुराम ब्राम्हण.
आदर्श राजा बळीस कपटाने पाताळात पाठवनारा वामन ब्राम्हण.
एकलवयाचे अंगठा कपणारा द्रोणाचार्य ब्राम्हण.
बृहद्रथाचा कपटाने वध करणारा पुष्यमित्र शुंग ब्राम्हण.
महात्मा बसवेश्वरांचा खून करणारे ब्राम्हण.
ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्येस कारणीभूत ब्राम्हण.
ज्ञानेश्वराला जातीतून बहिस्कृत करणारे ब्राम्हण.
नामदेवाला बुडून मारणारे ब्राम्हण.
शिवरायांना राजा होण्यास रोखणारे ब्राम्हण.
संत तुकारामाची हत्या करणारे रामेश्वर भट ब्राम्हण.
राजर्षी शाहूंना विरोध करणारे टिळक ब्राम्हण.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्रास देणारे ब्राम्हण.
पानिपतावर हजारो मावळ्यांच्या नाशास कारणीभूत ब्राम्हण.
महिला शिक्षणाला विरोध करणारे ब्राम्हण आणि सर्वप्रथम शिक्षणाचा लाभ घेणारे ब्राम्हण.
गांधीला मारणारे ब्राम्हणचं.
स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारे ब्राम्हणच.
उत्तम शेती,मध्यम व्यापार, व कनिष्ठ नौकरी म्हणून नौकरी करणारे ब्राम्हण.
तेल्यांचे तोंड पाहू नये म्हणनारे ब्राम्हण.
तेल्याला पंतप्रधान बनवणारे ब्राम्हणच.
दक्षिणेच्या नावाखाली भिक्षा मागनारे ब्राम्हणच.
देवाच्या नावाखाली भक्ताला लुटणारे ब्राम्हणच…. भेदभाव याला म्हणतात ?
या भारत देशात कुत्रा देव, माकड देव,गाय देव,बैल देव,साप देव,मुंगी देव,मासा देव,डुक्कर देव,वाघ देव,सिंह देव,गरुड देव,बकरी देव, वडाचे झाड देव,तुळशीचे झाड देव,नदी देव,समुद्र देव,सूर्य देव, चंद्र देव,अग्नी देव,वायू देव,जल देव,मांजर देव,उंदीर देव, ससा देव,कबुतर देव,चिमणी देव,आकाश देव,पाताळ देव,डोंगर देव,पृथ्वी देव,घोडा देव,कावळा देव,मोर देव एवढेच काय तर ” दगड ” सुद्धा देव पण माणूस…? तर माणूस हा…..
* रोहिदास चांभार, गोरा कुंभार, सावता माळी, वाल्मीक कोळी, नरहरी सोनार, चोखा महार, नामदेव शिंपी, तर मग……?
रामदास स्वामी ? ज्ञानेश्वर माऊली…? हे कसे ???
💘 हे कोणाचे षढयंत्र आहे 💔
* बहुजन समाजातील संत म्हटल की त्याच्या पुढे जात लावायची आणि रामदास, ज्ञानेश्वर ह्यांच्या पुढे त्यांची जात लावत नाही.
* त्याचे कारण असे आहे की बहुजन समाजातील संत असला की त्याला त्याच्या जातीपूर्तेच मर्यादित ठेवायचे आणि
* ब्राम्हणाचा संत असला की, त्याला स्वामी, माऊली म्हणायचे कारण स्वामी म्हटलें की सर्वांचे माऊली म्हटल की सर्वांचे,
* वर सात महान संताची नावे आहेत पण एकाही नावाच्या पुढे स्वामी किंवा माऊली शब्द नाही.
* ही विचित्र परंपरा येथील ब्राम्हणी व्यवस्थेने जाणिव पूर्वक रुजविली आहे…!
* आपल्याला हि परंपरा मोडीत काढायची आहे.
* संता बरोबर आपल्या महापुरुषांच्या पण जातीत अडकविण्याचे काम इथली व्यवस्था करीत आहेत. हि आपल्याला बदलून टाकायची आहे. म्हणून सर्व जनतेने जागरूक व्हायचा आव्हाहन मोहाडी तालुका पत्रकार भवन भाऊ लिल्हारे यांनी सर्व जनतेस केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here