*पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार हे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारली*
संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,काल जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांची निवेदने स्वीकारली.
पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी थेट जनतेशी àसंवाद साधून त्यांची समस्या जाणून घेणे , त्यांची विचारपूस करणे आणि शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न नेहमी असतो. जनतेचा कार्यकर्ता म्हणून जनतेसाठी करत असलेल्या कामांमुळे सदैव समाधान मिळतो.असे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले.