महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे रद्द झाल्याला जिल्हा परिषदच्या 16 जागा.
निवेदन देताना भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश टेकाडे व व पदाधिकार
युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतीनिधी
नागपुर:- महाविकास आघाडी च्या निष्क्रियतेमुळे रद्द झाल्याला जिल्हा परिषदच्या 16 जागा भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश टेकाडे ओबीसी मोर्चा कडून निदेश निषेध नागपूर जिल्हा प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील ओबीसी च्या जागा रद्द होण्यास सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासाठी राज्यातील महा विकास आघाडी सरकारची निष्क्रियता जबाबदार भाजपा ओबीसी मोर्चाचे तिव्र शब्दात निषेध केला यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश टेकाडे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना भेटून शब्दात निषेध केला यावेळी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश टेकाडे यांच्या नेतृत्वात ओबीसी पक्षाच्या शिष्टमंडळाने सांगितले की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने नागपुर जिल्हा परिषदेच्या सर्व 16 जागा ओबीसी जागा रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे ओबीसी आरक्षणावर धोका निर्माण झाला आहे जर काय सरकारने न्यायालयात ओबीसी पक्ष योग्यरीत्या ठेवला असता तर परिस्थिती निर्माण झाली नसती शासनाच्या उदासीन धोरणामुळे ओबीसी जागा रद्द झाल्या झाल्यामुळे गत पंधरा महिन्यांपासून राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष होत आहे तीन पक्षाच्या सरकारमुळे 50 हून अधिक जिल्हा परिषद दोनशेहून अधिक नगर परिषद व पाच हजाराहून अधिक ग्रामपंचायत ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे याकडे सरकारने गंभीरपणे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष प्रकाश टेकाडे व इतर ओबीसी मोर्चा ने दिला आहे