प्रमाणीक पणा मुळे नागभीड येथील तलाठ्याचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन

58

प्रमाणीक पणा मुळे नागभीड येथील तलाठ्याचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन

प्रमाणीक पणा मुळे नागभीड येथील तलाठ्याचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन
प्रमाणीक पणा मुळे नागभीड येथील तलाठ्याचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – नाग भिड़ येथे सहा महिने पासुन कार्यरत असलेले ग्राम अधिकारी श्री,चेतन,जे,चेन्नूरवार ,शासनाचे नविन नियम, पराक्रम शेतकऱ्यांवर लादले ते,म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः शेतावर जावून मोबाईल वर ई-पिक-लाईन वर आपले पिक पेरा नोंदवावे हे नियम यांचे जि,आर काढून अडाणी शेतकरी पिक पेरा नोंद करित नसल्यामुळे तलाठी चेतन यांनी आपल्या साज्यात सुशिक्षीत बेरोजगार युवकांना ई-पिक-लाईन समजावून शासनानी दिलेले आदेश या सुरक्षित बेरोजगार युवका माफॅत ई-पिक-लाईन शेतकऱ्यांची पूर्ण करुण दिली,आज पिक पेरा नोंद केली म्हणून शेतकरी धान आधारभूत खरेदी केंद्र जावून धान विकत आहे,
तलाठी कार्यालय संपूर्ण कामकाज संगणीकीय झाले असुन 7/12व8अ उतारे काढणे,पिक पेरा लावणे,बोझा बसविणे,बोझा कमी करणे, फेरफार नोंद करणे,व इतर कामे करण्यासाठी इंटरनेट सुविधा व विद्युत पुरवठा असणे गरजेचे असते, पंरतु इंटरनेट सुविधा मिळत नसल्यामुळे सर्व्हर काम करित नाही, म्हणून अनेक समस्यांना सामोर जावे लागते व या कारणास्तव शेतकरी शासनाच्या विविध योजना व अनुदान मिळण्यासाठी अडचणी निर्माण होवू नये, म्हणून दिवस-राञो कामे करुण शेतकरी वर्गास 7/12व8अ पासुन कधिही वंचित ठेवले नाही,
हेच त्यांचे प्रमाणीक पणा जोपासुन साज्यातील शेतकऱ्यांकडून तलाठी चेतन चेन्नूरवार यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे,