वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.
वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.

वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.

वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.
वर्धा जिल्हातील जनतेला आज पासून लॉकडाउन मध्ये दिलासा.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
वर्धा दिनांक1:- 14 एप्रिल पासून सुरु असलेल्या कडक संचारबंदीतून वर्धा जिल्हातील जनतेला आज मंगळवार 1 जूनपासून पासून दिलासा देण्यात आला आहे. वर्धा जिल्हातील सर्व अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी राहील.

तसेच इतर सर्व दुकानं सोमवार, मंगळवार व बुधवार या 3 दिवस सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हयातील उर्वरीत भागात अत्यावश्यक तसेच इतर सर्व प्रकारची वस्तू व सेवांची दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील.

हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहील. वैद्यकीय सेवा व इतर आणिबाणीच्या परिस्थिती वगळता सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजे नंतर तसेच नागरी व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंप सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील असे जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here